#AbKiBaar400Paar
गेल्या 10 वर्षात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात नव्या आणि विकसित भारताकडे जगही आकर्षित झाले आहे आणि हाच विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने तसेच प्रत्येक नेत्याने स्विकारली आहे.
चला, पुन्हा आणू मोदी सरकार! अब की बार 400 पार!
संकल्प महाविजयाचा !
‘राष्ट्र प्रथम’ या आमच्या तत्वानुसार एक मजबूत आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. आमच्या मायबाप जनतेच्या विश्वासाशिवाय आणि अतुलनीय समर्थनाशिवाय ते अकल्पनीय आहे. पंतप्रधान मा. मोदीजींच्या नेतृत्वात समाजातील सर्व घटकांचे जीवन आज सकारात्मकरित्या बदलत आहे. जगानेही मा. मोदीजींचे वैश्विक नेतृत्व स्वीकारले आहे. 2047 पर्यंत विकसित भारत करण्याची मा. मोदीजींनी गॅरंटी दिली आहे. चला सर्व मिळून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बनवूया आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली नव्या आणि विकसित भारताचे साक्षीदार होऊ या. महाविजयाचा संकल्प करुया.
जाहीर प्रचारसभा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
भाजपाला मत म्हणजेच विकासाला मत !
लोकसभा निवडणूक 2024 ची ही निवडणूक ही कुठल्या एका व्यक्तीच्या विजयाची नाही तर ही देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक देशाचा नेता निवडून देण्याची आहे. कमळाचे बटण हे येणाऱ्या पिढ्यांच्या परिवर्तनाचे बटण आहे.