वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झाले, मुख्यमंत्र्यांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतलं, राज्यात चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना त्यांनी माउलींच्या चरणी केली,
